*हुतात्मा एक्स्प्रेस खांडवा बऱ्हाणपूर सुरू करावी **रेल्वेच्या नव्या निर्णयामुळे खानदेश कोकण व पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला...... (भुसावळ. प्रतिनिधी)आपण अनेक वर्षापासून भुसावल कल्याण पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही होण्यासाठी खंडवा बऱ्हाणपूर रावेर सावदा होऊन सुरू व्हावी अशी मागणी करीत आहे परंतु परंतु ही गाडी अमरावतीकडून सुरू झाली त्यामुळे अजून भुसावळ जळगावकरांचे सुद्धा हाल होणार आहेत कारण ती गाडी तिकडून मोठ्या प्रमाणावर भरून आल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना जागा मिळणार नाही अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी खाजगीकरणाला प्रोत्साहन देत आहेत आणि जनतेचे लोट करीत आहेत याला जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींवर आता बहिष्कार टाकलेस योग्य आहे कारण भाडेवाडी मध्ये प्रचंड प्रमाणात लूट होत असून कोणीही बोलण्यास तयार नाहीत यामध्ये काही सत्तारूढ लोकांचे हितसंबंधी आहेत का अशीही शंका निर्माण होत आहे जोपर्यंत जळगाव जिल्ह्यातील तसेच खंडवा जिल्ह्यातील जनतेसाठी पुणे मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत ह्या तथाकथित प्रतिनिंवर असहकार करण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा राष्ट्रीय जनता दल तर्फे श्री प्रशांत बोरकर यांनी व्यक्त केले आहे

Previous Post Next Post