*ओबीसी जनतेने एकत्र येऊन जनता दल च्या मंडल आयोग याच्या संपूर्ण शिफारशी लागू करण्यासाठी आपली ताकद दाखवण्याची गरज** प्रशांत बोरकर * (रावेर जिल्हा प्रतिनिधी)जनता दलाने व्ही पी सिंग पंतप्रधान असताना ओबीसींना मंडळ आयोग आयोगाच्या रुपाने दिलेले वरदान आहे सदरू मंडल आयोगाच्या असंख्य शिफारशी अद्याप लागू झालेल्या नाहीत त्याचा लाभ घेण्यासाठी सर्व ओबीसी जनतेने एकत्र येण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सामाजिक राजकीय एकत्र येणे सुद्धा ताकद निर्माण करणे जनगणना होणे गरजेचे आहे काही बाबतीत आपण ओबीसी म्हणून gvगवा करणे सुद्धा आवश्यक आहे ओबीसी आरक्षण बाबत भरपूर करणे आवश्यक आहे त्याबाबत पाठपुरावा मागण्या करण्यात येत आहेत पन आपले ओबीसी अधिकारी यांनी पन सहकार्य केले पाहिजे ओबीसी आरक्षण वर आपणास शिक्षण नोकरी मिळाली आहे याची जाणीव झाली पाहिजे आज ओबीसी चे राजकिय आरक्षण रद्द झाले आहे त्याला जनगणना मागण्यात येते तिकडे बिहार सरकार जनगणना करते तर ते पण करू दिले जात नाही. असा चक्र व्यूह केला आहे दुसरीकडे दुसरीकडे उच्च वर्णन यांना ई डब्ल्यू एस आरक्षण कुठलेही जनगणना मागणी नसताना देण्यात येते याकडे पण विचार करण्यात आहे तसेच ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर चार-पाच हजार जाती आहेत त्या आरक्षण सुद्धा अत्यंत कमी आहे ओबीसी च्या योजना सुद्धा खूप कमी आहेत ओबीसीचे आरक्षण लागू झाले असले तरी त्याचा लाभ अद्याप सर्वसामान्य ओबीसींना झालेला नाही आणि ओबीसीकडे साधे जातीचे दाखले सुद्धा नाहीत साथीच्या दाखल्यासाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागतो अनेक जाती अशा आहेत की त्या जातींना अद्या प कोणते प्रकारे ओबीसीचा लाभ झालेला नाही ते इतके छोटे समाज आहेत की ते राजकारण म्हणून उभे सुद्धा राहू शकत नाही निवडून येणे तर दूरच गोष्ट आहे अशा प्रकारे ओबीसींच्या छोट्या छोट्या जातींना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे उपेक्षित ओबीसी जाती ह्या सुद्धा राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या समृद्ध झाल्या पाहिजेत त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे ओबीसीच्या शिष्यवृत्ती सुद्धा तुटपुंज्या आहेत मी प्रशांत बोरकर ओबीसी कल्याण समितीकडे वारंवार पाठपुरावा केला ओबीसीच्या नव्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळाली म्हणून प्रस्ताव सुद्धा दाखल करण्यात आले परंतु त्याकडे सुद्धा मागील काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने वाताच्या सरकारने सुद्धा दुर्लक्ष केलेले आहे अशाच प्रकारे ओबीसींचे वस्तीगृह सुद्धा झालेले नाहीत ओबीसी चे वस्तीगृह तालुका स्तरावर होणे गरजेचे आहे ओबीसीची जनगणना करून कोणाला लाभ मिळावा याची सर्वेक्षण होणे आवश्यक आहे ओबीसींच्या महाज्योती मार्फत राबवलेल्या योजना या सक्षम प्रमाणे राबविण्यात याव्यात सारथी barty योजना समान योजना सुरू कराव्यात प्रशांत बोरकर ओबीसी मित्र प्रदेशाध्यक्ष भारतीय किसान संघटनप्रदेश प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव राष्ट्रीय जनता दल संयोजक ओबीसी आदिवासी विकास मंचरावेर जिल्हा जळगाव 8208361187
byMEDIA POLICE TIME
-
0