रावेरला विविध रेल्वे गाडयांना थांबा घ्यावा.संविधान आर्मीच्या कार्यक्रता ची मागणी.. ( रावेर प्रतिनिधी विनायक जहूरे) रावेर तालुका हा केळी प्रधान तालुका असुन रावेर रेल्वे स्टेशन वरती बहुतेक रेल्वे गाडयां थांबत नसल्याने तसेच भुसावळ कटनी पॅसेंजर हे पुर्वी वेळेप्रमाणे होवावी,तसेच दिल्ली, मुंबाई,इतर राज्यत जाणयासाठी व शेती माल विक्रिसाठी व्यापारी वर्ग जात असुन सदरील रेल्वे स्टेशन वर प्रत्येक गाडी ला थांबा घयावा जेणे करून येणारे जाणारे विद्यार्थी, मजुर वर्ग,व्यापारी,यांना त्रास होणार नाही अशी मागणी निवेदनद्वारे संविधान आर्मी संघाटाचे कार्यक्रता व पदधिकारी यांनी केली आहे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ADVOCATE दिपक तायडे,अशोक अटकळे, संतोष अंबादास ढाकणे, सिद्धार्थ झालटे,चाॅद भाई आदि कार्यक्रता व पदधिकारी उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0