*खिरोदा प्र यावल गावात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष. (खिरोदा प्र यावल प्रतिनिधी )रावेर तालुक्यातील खिरोदा प्र यावल हे गाव माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांचे गाव आणि ग्रामपंचायत मध्ये एक हाती सत्ता त्याची तरी देखील गावात विकास नाही गेल्या अनेक वर्ष पासून खिरोदा गावातील बेघर वस्ती मोटकऱ्या मध्ये मोठा प्रमाणावर चिखल होत आहे व चिखला मुळे दुर्गधी होत आहे लोक आजारी पडत आहे चिखला मुळे डॉ.. येण्यास तयार नाही गवत मोठं झालं आहे तरी फवारणी नाही गटारी बांधून झाल्या परतू पाणी कुठे जाईल त्याच उपाययोजना नाही भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तरी देखील लोकांचा विकास नाही जो येतो तो स्वतःची घर भरतो मग विकास होईल कसा...? ग्रामपंचायतला अनेकद्या विनंती करून ही ग्रामपंचायत प्रशासन ह्या जबाबदारी पासुन हात झटकत आहेत आणि या अनेक समस्यांकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांकडुन बोलले जात आहे तरी पुन्हा सोशल मीडिया माध्यमातून खिरोदा बेघर वस्ती मोटकाऱ्या वाशी विनंती करत आमचा समस्याच निवारण होईल का...? असा प्रश्न निर्माण झालेला आहे...

*खिरोदा प्र यावल गावात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष.                                     
Previous Post Next Post