*राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद*कडून सिल्लोड तहसिलदार यांना निवेदन (सिल्लोड प्रतिनिधी रौनक तडवी )अमरावती जिल्ह्यामध्ये सात ते आठ आदिवासी गावांमधील आदिवासी बांधवांना विस्थापित करण्याच्या नावाखाली त्यांची जागा बळकावण्यात आली. व नवीन जागा देखील त्यांना दिली गेली नाही. या संदर्भात सहा ते सात वर्षांपासून लढा सुरू होता परंतु यश आले नाही. शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांनी हा विषय घेतला असून आदिवासींवर होणाऱ्या अन्याय विरोधात आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद च्या बॅनरवर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी एकाच दिवशी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद च्या बॅनरवर निवेदन देण्यात आले. ता.सिल्लोड जि. छ . संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये देखील हे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना व्हाया मा.तहसीलदार मार्फत देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे प्रदेश कार्यकारी सदस्य महाराष्ट्र राज्य रौनक तडवी, जाकीर तडवी ग्रा.प.सदस्य जळकी बाजार, जावेद तडवी, तालिब तडवी

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद*कडून सिल्लोड तहसिलदार यांना निवेदन                                             
Previous Post Next Post