पंडेर में राजस्थान सरकार के जनसंपर्क रथ का भव्य स्वागत.. पंडेर। भारतीय जनता पार्टी की राजस्थान सरकार के बेमिसाल दो वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में गाँव-गाँव जनसंपर्क हेतु निकले राजस्थान सरकार के रथ का बजरंग वाटिका, पंडेर में भव्य स्वागत एवं अभिनंदन किया गया।इस अवसर पर आयोजित कार्यक्रम में क्षेत्र के लोकप्रिय विधायक श्री गोपीचंद मीना, प्रधान श्री किशोर शर्मा एवं भाजपा के मंडल अध्यक्ष सहित अनेक पदाधिकारी उपस्थित रहे। कार्यक्रम में बड़ी संख्या में ग्रामवासी एवं भाजपा कार्यकर्ताओं ने सहभागिता निभाई।विधायक श्री गोपीचंद मीना ने राज्य सरकार की जनकल्याणकारी योजनाओं एवं विकास कार्यों की जानकारी दी। कार्यक्रम के दौरान अतिथियों का सम्मान किया गया तथा अंत में कार्यक्रम को सफल बनाने के लिए समस्त ग्रामवासियों एवं कार्यकर्ताओं का आभार व्यक्त किया गया। भीलवाड़ा जहाजपुर से खास रिपोर्ट गणपत लाल byमीडीया पोलीस टाईम -December 18, 2025
नियोजन भवन, सदर, नागपूर येथे १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक दिवस साजरा ____________________महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी पोलीस अधिकारी डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री मोईन मलक, श्री गुरमित सिंग खोखर, श्री परहीज गिमी, फादर रणजित रॉग्डिज, श्री निखील कुसुमागर यांच्यासह प्रशासन व पोलीस विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी “विविधतेत एकता” या विषयावर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमातून सामाजिक सलोखा, समावेशकता आणि घटनात्मक मूल्यांचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला...मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा नियोजन भवन, सदर, नागपूर येथे १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक दिवस साजरा byमीडीया पोलीस टाईम -December 18, 2025
आम आदमी पार्टी अकोला महानगर पालिकेच्या सर्व प्रभागात महानगर अध्यक्ष हाजी मसुद अहेमद खान यांच्या नेतृत्वात लढणार*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला दि. १८/१२/२०२५ अकोला महानगर पालिकेच्या सर्वच प्रभागात आम आदमी पार्टी आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती, आजच्या पत्रकार परिष्क्षदेत आम आदमी पक्षाचे महानगर अध्यक्ष श्री मसुद अहेमद खान यांनी दिले आहे.भा.ज.पा व कॉग्रेस. यांचे साठगाठीमुळे भरमसाठ मनपा कर रद्द करणे, व नविन कर कमीत कमी दरात लावुन देणे, दर्जेदार शिक्षा, प्रत्येक प्रभागात ओ.पी.डी. हॉस्पीटल उभारणे, दररोज शुध्द पाणी, या मुलभुत सुविधा उपलब्ध तसेच प्रत्येक प्रभागात जिम स्थापित करणे व हेल्पलाईन सेन्टर उभारणे शहराचे रस्ते सौंदर्यकरण करणे व दररोज साफसफाई करणे, तसेच सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना बिन व्याजी एक लाखपर्यंत कर्ज मिळवुन देणे इत्यादि त्याच प्रमाणे स्वच्छ व पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त शासन शहराला देवून अकोला शहराला भ्रष्टाराच्या अजगरी विळख्यातुन मुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. शहराला नियमित, स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, नगर परिषदेच्या काळात स्थापन झालेल्या शाळांची अवस्था आज बकाल झाली आहे. कचऱ्याचे प्रचंड ढिगार साचले आहेत, काहीं ठिकाणी रस्त्यावर दिवे नाहीत, डुकरांचे व कुत्र्यांचे साम्राज्य जिकडे-तिकडे पसरलेले आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगर पालिकेत सगडीकडे "कमिशनराज" निर्माण झाला आहे, या करिता फक्त भा.ज.प. व कॉग्रेस सरकार जबाबदार आहेत. या सर्व बाबींवर उपाय म्हणुन आम आदमी पार्टी सत्ता स्थापन झाल्यानंतर काम करणार आहे. आम आदमी पार्टी तर्फे जनतेला आव्हान करण्यात येते की, इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी नं. ९०२८४२५४५८ या नंबरवर संपर्क साधावा.दिल्ली व पंजाब मॉडेल अकोल्यात आणुन जागतिक दर्जा सोयी, सुविध, शिक्षण आणि आरोग्य, विज पाणी व रस्ते, जनतेच्या आरोग्य आणि विश्वासाची हमी देवून आम आदमी पार्टी अकोला महानगरातील सर्वच प्रभागातुन आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. इच्छुक उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येत असल्याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली व जनतेला तसे आवाहन आम आदमी पक्षा कडुन करण्यात आले. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे उपाध्यक्ष श्री वसंतरावजी ढोके, राज्य कार्यकारीणी सहसचिव श्री अरविंद कांबळे, श्री ज्ञानेश्वर साकरकर, जिल्हाध्यक्ष श्री कैलाश प्रांजले, प्रा. विजय ठाकरे सर, गजानन बुडुकले, प्रा. प्रदिप गवई, आकीब खान, श्री अशोक शेगोकार, श्री श्रावण रंगारी आदी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आम आदमी पार्टी अकोला महानगर पालिकेच्या सर्व प्रभागात महानगर अध्यक्ष हाजी मसुद अहेमद खान यांच्या न… byमीडीया पोलीस टाईम -December 18, 2025
*गो,भक्तांच्या* दूर्लक्षामुळे *गौमाता* रस्त्यावर... (मानवत / अनिल चव्हाण.)———————————*मानवत शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक , व धार्मिक नागरिकांचे शहर असून या शहरात नेहमीच सामाजीक, व धार्मिक, व अध्यामिक उपक्रम सूरू असतात शहरात गीता परिवाराचा मोठा वर्ग कार्यरत असून , नाथ संप्रसाद, वारकरी संप्रदाया बरोबर अनेक संप्रदाय शहरात असल्यामुळे शहराला आध्यात्मिक केंद्र म्हणून संबोधल्या जाते त्यामुळे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ख्याती प्राप्त आहे.त्यामुळे शहरात गोपालन सारखा उद्योग असल्यामुळे शहरातील अनेक गोशाळेतून दूधाची गंगा वाहत आहे.हजारो लिटर दुध सामान्य जनतेला उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहराची अर्थव्यवस्थेला हात भार मिळत आहे. पण *गोपालक व गो भक्तांचे* मात्र गौमातेकडे दूर्लक्ष होत आहे. शहरातील मूक्त संचार व दारोदारी भटकंती करणार्या गोमातेवर उकिरड्यावर पडलेल्या पाॅलिथिन खाण्याची पाळी आली असून शहरातील गो,शाळा व गो, पालकांनी लक्ष देऊन गौमातेच्या रक्षणाची जवाबदारी घेऊन गोमातेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.* गो,भक्तांच्या* दूर्लक्षामुळे *गौमाता* रस्त्यावर... byमीडीया पोलीस टाईम -December 18, 2025
*मनमाड महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा* *मनमाड: दिनांक १८डिसेंबर* येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी. एस. देसले होते. प्रमुख वक्ते राज्यशास्त्र विभागाचे प्रा. शरद वाघ यांनी आपल्या मनोगतातून समाजातील अल्पसंख्यांक समुदायांचे हक्क जपणे, त्यांच्यात समानता निर्माण करणे आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचा, धर्मस्वातंत्र्याचा आणि शिक्षणाचा हक्क दिला आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अल्पसंख्यांक हक्क दिन आपल्याला शिकवतो की कोणालाही धर्म, भाषा किंवा संस्कृतीच्या आधारावर कमी लेखू नये. सर्वांनी एकमेकांचा आदर केला तरच देशाची खरी प्रगती होईल. असे प्रतिपादन केले.याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ देविदास सोनवणे, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी. व्ही. अहिरे यांनी तर आभार श्री विठ्ठल सातपुते यांनी व्यक्त केले. मनमाड महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा*… byमीडीया पोलीस टाईम -December 18, 2025
*अकोला जिला महाराष्ट्रअकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)दिनांक18/12/25- *अकोला कलेक्टर के ऑफिस को बम से उड़ाने की धमकी वाला ई-मेल, पूरा ऑफिस खाली, सिक्योरिटी अलर्ट..*अकोला: आज अकोला कलेक्टर के ऑफिस को उड़ाने की धमकी वाला ई-मेल मिलने से पकड़ा गया है। सूत्रों की रिपोर्ट है कि ई-मेल में बम ब्लास्ट करने की धमकी दी गई थी और दोपहर 2 बजे तक का अल्टीमेटम दिया गया था। इस धमकी के बाद, शिकायतों के तौर पर कलेक्टर ऑफिस को तुरंत खाली कराया गया और सभी कर्मचारियों को छुट्टी दे दी गई है। कलेक्टर को भी सिक्योरिटी कारणों से ऑफिस के बाहर सुरक्षित जगह पर शिफ्ट कर दिया गया है। मौके पर बड़ी संख्या में पुलिस फोर्स तैनात कर दी गई है और डिजास्टर मैनेजमेंट डिपार्टमेंट और बम डिटेक्शन और डिस्पोजल टीमें पूरी जांच कर रही हैं। इस बीच, जानकारी मिली है कि अकोला जिले के नागपुर और कोल्हापुर में भी इसी तरह के धमकी भरे ई-मेल भेजे गए हैं। इसके चलते नागपुर और अकोला में संबंधित सरकारी ऑफिस खाली करा लिए गए हैं। फिलहाल, सिक्योरिटी फोर्स पूरी तरह अलर्ट पर हैं और जांच एजेंसियां धमकी देने वाले व्यक्ति का पता लगाने के लिए अलग-अलग एंगल से जांच कर रही हैं। पुलिस ने लोगों से अपील की है कि वे अफवाहों पर विश्वास करने के बजाय प्रशासन के साथ सहयोग करें। byमीडीया पोलीस टाईम -December 18, 2025
#गोधरा_ट्रेन_में_जिन_69हिंदुओं_को_जलाया_गया_था वो मोदी की राजनीतिक #साजिश थी, क्यों कि मोदी तत्कालीन #मुख्यमंत्री केशु भाई पटेल को हटा कर मुख्यमंत्री बने थे, जिस कारण #गुजरात का पूरा पटेल समुदाय तथा भाजपा नेता नाराज थे और आगामी विधानसभा चुनावों में #भाजपा का हारना तय था, ऐसे में मोदी और #अमित_शाह ने षड्यंत्र रचा कि इस समस्या से निपटने का एक ही रास्ता है और वो रास्ता है हिन्दू वोटों का #ध्रुवीकरण किया जाए और किसी तरह अपने आपको #हिन्दू सम्राट घोषित किया जाए।🔥सन् 2002 में कहीं कोई हिंदु बनाम मुस्लिम का #माहौल नहीं था न ही राम मंदिर का कोई मुद्दा था, लेकिन अचानक गोधरा में एक ट्रेन जलती है जिसमें लगभग 69 हिन्दू #जलाए जाते हैं, पूरे देश के हिंदुओं में जबरदस्त आक्रोश होता है इस ट्रेन को जलाने का आरोप मुस्लिमों पर लगाया जाता है, फिर मोदी के इशारे पर #अहमदाबाद में मुस्लिमों पर #कट्टरपंथी भाजपाई गुंडों द्वारा हमला होता है। लगभग 3000 मुस्लिमों की हत्या होती है। जिसमें बच्चे, महिलाएं, बुजुर्ग होते हैं। कुछ आई पी एस अधिकारी मोदी के इस षड्यंत्र की #खिलाफत करते हैं, उन्हें नौकरी से निकाला जाता है। एक अधिकारी #संजीव_भट्ट को तो एक झूठे आरोप में जेल भेजा दिया गया है जिसकी जमानत नहीं होने दी जा रही है।🔥नरेंद्र मोदी के गोधरा षड्यंत्र की खबर तत्कालीन #गृहमंत्री हरेन पंड्या को होती है। वो विरोध दर्ज कराते हैं और मोदी को 69 हिन्दुओं तथा 3000 मुस्लिमों की हत्या का जिम्मेदार ठहरा कर, मोदी के षड्यंत्र को #सार्वजनिक करने की बात करते हैं तो अचानक #मॉर्निंग वॉक पर गुजरात के गृहमंत्री हरेन पंड्या की हत्या हो जाती है, हरेन पंड्या की पत्नी और मां पंड्या की हत्या का #आरोप मोदी पर लगाते हैं। 🔥क़ातिल पकड़े नहीं जाते हैं। वस्तुतः कत्ल की सुपारी #सोहराबुद्दीन शेख जो कि उदयपुर का #हिस्ट्रीशीटर था को दी गई थी । सोहराबुद्दीन शेख इस मामले में संबधित लोगों से मोटी रकम वसूल करता है, लेकिन मोदी गैंग को डर होता है कि कहीं सोहराबुद्दीन असलियत बयान ना कर दे या पंड्या की हत्या के आरोप में गिरफ्तार ना हो जाए, इस डर से सोहराबुद्दीन शेख़ का #एनकाऊंटर कराया जाता है । लेकिन इस षड्यंत्र की जानकारी सोहराबुद्दीन के दोस्त #तुलसी प्रजापति और सोहराबुद्दीन की पत्नी #कौसर बी के पास होती है तो फिर तुलसी प्रजापति का एनकाऊंटर होता है और कौसर बी को जला कर मार दिया जाता है। 🔥#सुप्रीम कोर्ट को सबकुछ गड़बड़ लगती है तो वो सोहराबुद्दीन मामले की ट्रायल महाराष्ट्र शिफ्ट कर देते हैं वहां सुनवाई कर रहे #जस्टिस लोया को मैनेज करने का प्रयास किया जाता है, उसे हाईकोर्ट के जज शाह द्वारा 100 करोड़ का ऑफर दिया जाता है जिसे वो ठुकरा देता है क्योंकि लोया ईमानदार थे साथ इस ट्रायल पर सुप्रीम कोर्ट की निगरानी थी । जस्टिस लोया पंद्रह बीस दिन बाद #निर्णय सुनाने जा रहे थे कि उनकी #संदिग्ध परिस्थितियों में मृत्यू हो गयी, और वे दो वकील जिनसे लोया की बहुत नजदीकी थी, उन दोनों वकीलों की भी संदिग्ध अवस्था में मृत्यु हो जाती है। 🔥जस्टिस लोया की जगह जो जज आता है वो पंद्रह दिन में ही पांच हजार फाइल की चार्ज शीट के बावजूद मोदी और अमित शाह को *क्लीन चिट* दे देता है। यह सारी *हकीकत गोधरा कांड* की है।🔥बाकि अभी हकीकत में हिंदू खतरे में हैं क्योंकि हत्यारे सत्ता में हैं जो समय समय पर हिंदुओं के खून कि खबर मीडिया पर दिखाई देती हैं byमीडीया पोलीस टाईम -December 17, 2025
*"गो " पालनाने वाढते घरातील सुख संपन्नता..ऐका चोपड्यात भव्य पाच दिवसीय कथा..१३ वर्षे अन्नाशिवाय जगणारे प.पू. संत जगतगुरु श्रीश्री १००८ जगदीश महाराजांचेही शेवटच्या दिवशी प्रवचन*. (चोपडा दि.१६ ( संजीव शिरसाठ)देशभर गोमातेची हत्या व कत्तली दिवसेंदिवसे वाढत असून ती कमी करून गो मातेचे संरक्षण करण्यासाठी देशभर "गो सन्मान अभियान" राबविण्यात येत आहे याचा भाग म्हणून चोपडा तालुक्यात गोमातेचा सन्मान वाढावा याकरिता पाच दिवसीय भव्य दिव्य गो कृपा कथेचे आयोजन करण्यात आले या कथेद्वारे" गो "माते विषयी जनजागृती करून राष्ट्रीय दर्जा शासनाने द्यावा अशी मागणी गोसेवक करीत आहेत.ही कथा दि.२१/१२/२०२५ते २५/१२/२०२५ दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती आवार चोपडा येथे दुपारी ०२ ते ०५ वाजे दरम्यान होत असून कथेच्या पाचव्या दिवशी जगतगुरु राष्ट्रीय युवा संत प.पू.श्रीश्री.१००८जगदिशजी महाराज यांचे धडाकेबाज प्रवचन श्रोत्यांना ऐकावयास मिळणार आहे.तरी कथेचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावे असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेतून आयोजकांनी केले आहे.यावेळी ज्ञानेश्वर पाटील, के.डी. चौधरी, सतीश पाटील, नंदलाल पाटील, शरद मोरे, राजेंद्र गणपत चौधरी, रवींद्र धुडकू चौधरी, देवकांत चौधरी, लखन भैय्या आदी उपस्थित होते.हिंदुस्थानात गाय वाचेल तर देश वाचेल अन्यथा अनेक संकटे भविष्य कोसळण्याची शक्यता आहे. आपल्या हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा दिला असून तिच्या पायात 33 कोटी देव असल्याचे आजही आपण मान्य करतो अशा मातेची कत्तल होणे थांबले पाहिजे व गाईला शासनाने अनन्य साधारण महत्व दिले पाहिजे तिचा गौरव झाला पाहिजे अशी भूमिका करोडो सेवकांचे असून गाय पाळण्याचे किती फायदे असतात हे जनतेला कळले पाहिजे याकरता चार दिवस पूज्य सांध्वी डॉक्टर कपिला गोपाल सरस्वती दिदींचे सुश्राव कथेचे आयोजन असून गो कृपा पासून श्रावण बाळासारखी संतान प्राप्ती, गर्भस्थ बाळाला चांगले संस्कार देणे ,घरातील कलह वादविवाद व कलेश कसे मिटतील? अडकलेला पैसा व धन कसे प्राप्त होईल, घरात बरकत कशी राहील तसेच कर्जापासून कशी मुक्ती मिळेल? व्यापार व उद्योग धंद्यात कशी भरभराट होईल ?यासह सर्व समस्यांचे समाधान व बिन खर्चिक महत्त्वपूर्ण उपाय त्या सांगणार आहेत तसेच शेवटच्या दिवशी म्हणजेच 25/ 12/25 रोजी 31 वर्षांपासून अन्यत्याग करणारे जगतगुरुचार्य महाराज श्री श्री 1008 परमपूज्य जगदीश जी महाराज यांच्या अमृतवाणीतून गोमाते विषयी अध्यात्मिक माहितीही श्रोत्यांना ऐकवास मिळणार आहे. या महाराजांनी सन 2012 मध्ये राजे महाराणा प्रताप यांच्या यांच्या हल्दीघाट येथून गो मातेच्या संरक्षणार्थ अभियान सुरू केले आहे . जवळपास 13 वर्षापासून ही यात्रा सुरू असून दि. 27 एप्रिल 2026 रोजी देशभर "गो सन्मान अभियान" राबविण्यात येणार आहे. हे अभियान देशभर चार टप्प्यात राबविण्यात येणार असून दिनांक 26 जानेवारी 2027 रोजी शांततापूर्वक आंदोलन देशभर करण्यात येणार आहे. शासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यास 27 जानेवारीपासून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ही आयोजकांनी यावेळी दिली. गो " पालनाने वाढते घरातील सुख संपन्नता..ऐका चोपड्यात भव्य पाच दिवसीय कथा..१३ वर्षे अन्नाशिवा… byमीडीया पोलीस टाईम -December 17, 2025
पोलीस ठाणे वर्धा शहर. दि. 15/12/2025________________पोलीस ठाणे वर्धा, शहरामध्ये चारचाकी व दुचाकी वाहनातून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीं कडून वाहनांसह रु. 18,10,000/- रु माल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करुन दारुबंदी पथकाची कार्यवाहीवर्धा शहर पोलीसांना दिनांक 14/12/2025 रोजी नुरबीरचे विश्वसनीय गिळाल्यावरुन प्रज्ञाशीलबौध्द विहार मसाळ रोड, वर्धा येथे नाकाबंदी करुन मारुती सुझुकी कंपनीची गुंड डिटारा कार क्र. MH-32/AX-0370यावर प्रो. रेड बोला असता, यातील नमूद कार चालक आरोपी नामे मयुर प्रकाशराव मदीले रास्नेहल नगर गहीला आश्रमवर्धा, याचे ताब्यात मारुती सुझुकी कंपनीची अॅन्ड किटार कार क्र. गध्ये MH-40/AX 0370 ने डिक्कीमधून निळ्यारंगाच्या 38 नग प्लास्टिक पन्नीमध्ये प्रती प्लास्टिक पन्नीत 100 नग प्रमाणे एकुण 3800 नग टेंगो पन्नी कंपनीच्या देशीदारुने भरलेल्या सिलबंद प्लॅस्टीक शिश्या प्रती शिशी 100 रु प्रमाणे 3,80,000/- रु. चा माल बिनापास परवाना बाळगुनत्याने अवैध रित्या वाहतुक करीत असताना मोक्यावर रंगेहात मिळून आला. त्याच अधिक विचारपुस केली असता सदरचामाल हा आरोपी कमांक 2 प्रणय उर्फ अक्षय फुलफेले (पसारा रा.सेवाग्राम वाचं असल्याचे सांगितल्याने आरोपीचे ताब्यातूनमोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे टॅग पत्र कंपनीची देशी दारू साठा कार व एक एमरोइड मोबाइल असा जु.कि16,90,000/- रु. चा माल जप्त केला. तसेच नाकेबंदी दरम्यान आरोपी नामे प्रशील बंडुजी गेडाम 22 वर्ष रा आंबेडकरनगर नालवाडी हा त्याचे ताब्यातील सुझुकी कंपनीची एसेस क्र एम.एच 32 एडब्लु / 8377 मोपेड दुचाकी गाडी ने देशीदारु वाहतुक करीत असताना निघून आला. त्याचे ताब्यातुन मॉपेड वाहनासह देशी दारुसह जु. की 1,20,000 रु चामाल मिडून आला.असा दोन्ही आरोपीतांना कडुन चुकि 18,10,000/रु माल जप्त करण्यात आला पो स्टे ला दोन्हीआरोपीतांना विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यास आला गुन्हीयाच पुढील तपास पो हव सचिनभारशंकर, पो हव सुहास चांदोरे करीत आहेसदरची कामगीरी मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा, मा श्री सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक वर्धा,मा श्री प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री.संतोष लाते, ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात पो उप निरीक्षक शरद गायकवाड दारुबंदी पथकाचे पो. हवा. सुहास चांदोरे सचिन भारशंकर लोभेश गाडवे,पंकज भरने, नवनित वानखेडे, मनोज काकपुरे यांनी केली आहे.मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा byमीडीया पोलीस टाईम -December 17, 2025