Read more

View all

*प्रभाग क्रमांक ०१ मध्ये ३०८३ मतदार ठरविणार ०६ पैकी ०३ उमेदवारांचे भाग्य**. (मानवत / वार्ताहर.**)—————————*मानवत नगर परिषदेच्या प्रभाग निहाय उमेदवारांच्या प्रचारामूळे मतदारा मध्ये उत्साह पाहायला मिळत असून या निवडणूकी मध्ये मतदार योग्य ऊमेदवारांची निवड करणार असल्याचे जानकार मत व्यक्त करीत आहे.सविस्तर वृत्त असे की, पावरलूम व आंबेडकर नगर परिसर या भागात सर्व सामान्या बरोबर सुज्ञ मतदार असल्यामुळे *एकूण मतदार**(३०८३)**खोली क्र ०१ जि.प.प्रशाळा शाखा क्र ४ पूरूष (५४४ ) स्त्री ५४०)= १०८४)**———————**खोली क्र ०२ जि.प.प्रशाळा शाखा क्र.४ पूरूष (४९९ ) स्त्री ५०४ )=१००३ )**————————**खोली क्र. ०३ जि.प.प्रशाळा शाखा क्र ४ पूरूष ( ४८५ ) स्त्री ५११ )= ९९६)**————————**उमेदवार.**अध्यपदासाठी.**राणीताई अकूंशराव लाड.(राष्ट्रवादी काॅग्रेस**अजंलीताई महेश कोक्कर (शिव सेना )**सदस्य.**(अ )(०१) राजकूमार लक्ष्मणराव खरात (राॅ.का )**(०२) शिलभद्र माणिकराव वडमारे ( शिव सेना )**——————**(ब ) (०१) अनूराधा राजेश वासुंबे (राॅ.का )**(०२) सीमा शिवनारायण सारडा. ( शिव सेना )*एकून ०३ जागा असून त्यासाठी ०६ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे.मानवत शहर ही व्यापार पेठ असून या शहरात परप्रांतिय कामगारासांठी कामाचा मोठा सोर्स उपलब्ध आहे. मानवत शहर हे मराठवाड्यात प्रसिध्द असल्याने शहराला नाव लौकिक मिळालेला आहे. पण स्थानिक नागरिकांना बेटबिगारी करून आपला उद्दर निर्वाह करावा लागतो. एम.आय.डी.सी. सारखा प्रश्न प्रलंबीत राहिल्याने उद्योगाने भरारी घेतली नाही. येणार्‍या कार्यकाळात हा पण प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता बोलल्या जात असल्याने शहराच्या सर्वांगीन विकासाचा अनूशष भरून काढण्याचे आश्वासन उमेदवार देत असल्याने मतदार निश्चितच विकासाच्या प्रश्नावर आपला कौल देतील अशी आशा जाणकार व्यक्त करीत आहे.या निवडणूकीत अनेक महत्वाच्या प्रश्नासह प्रकल्पावर मतदार बोलून दाखवित आहे.यूवा पिढी बरोबरच महिला व पूरूष मतदार विजयीभव चा अर्शिवाद मुक्त हस्ते देत असल्याने उमेदवार यांच्या सह मतदार यांच्या मध्ये नवचैतन्य पाहावयास मिळत आहे.कोणता झेंडा मतदार मानवत नगर परिषदेवर फडकेल हा येणारा काळच ठरवेल.***

प्रभाग क्रमांक ०१ मध्ये ३०८३ मतदार ठरविणार ०६ पैकी ०३ उमेदवारांचे भाग्य**.�����������������������…

दिनांक 22/11/2025 शनिवार रोजी *ह.भ.प.संभाजी महाराज* *मराठा महासंघाचे अध्यक्ष मा. पवार साहेब*.व *मा.लालासाहेब जाधव* *मा.रमेशजी वाघ* तसेच इतर सहकारी सह पुराण काळातील पट्ट्या चा. गड,,(विश्राम गड)किल्ल्यांवर 22 नोव्हेंबर चे औचित्य साधून छोटा खाणी कार्यक्रम आयोजित केला.त्यात मु.पो.ओढा.ता.जि.नाशीक येथील शाळेची सहल आयोजित करून त्या विद्यार्थ्यांना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास समजून सांगण्यात आले.22 नोव्हेंबर 1679 रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी जालना,छ.संभाजी नगर मोगलांच्या ताब्यात असतांना तेथे छापा टाकून 2500 सैनीकांन सह बरोबर धन द्रव्य घेऊन जात असतांना मोघलांनी 10 हजार सैन्यासह पाठलाग करून संगमनेर जवळ चंदनापरी घाटात आजच्या रायतेवाडी येथे अडवीले तिन दिवस लढाई युद्ध झाले.आपल्या सैनिकांनी निकारा चा लढा दिला..त्यात गुप्तहेर खातं मार्फत माहिती मिळाली की छ.संभाजी नगर येथून मोघलांची 10 हजार नव्या दमाची सैनिकांची तुकडी येत आहे.त्या वेळी प्रसगांचे गांभिर्य ओळखून स्वराज्य गुप्तहेर संघटना प्रमुख बहीर्जी नाईक यांनी काही निवडक सैनिक घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्त रस्त्याने सुखरुप पट्ट्या च्या किल्ल्यावर पोहोचवले तर चंदनापुरी घाटात रायतेवाडी जवळ लढणारी आपले फौज मधले काही मावळे लढता लढता धारातीर्थी पडले तर महाराज सुखरूप संकटातून बाहेर पडले व पट्ट्या च्या किल्ल्यावर पोहोचले हि इशारत मिळताच आपले मावळे गनिमी कावा ने जंगलात पसार झाले.त्या वेळी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी पट्ट्या च्या किल्ल्यावर तब्बल 33 दिवस विश्रांम केला.म्हणून पट्ट्या च्या गड किल्ल्याचे नाव *विश्राम गड* असे नाव देण्यात आले.म्हणून रोज. **22 नोव्हेंबर 1679* रोजी महाराज विश्राम गडावर आले ते औचित्य साधून आम्ही सर्व शिवप्रेमी मंडळी ने शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा करून ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले.

वर्धा जिल्ह्यातील गिरड सामाजिक कार्यकर्तारायगढ़ स्वाभिमान से जेस्ट पत्रकार वर्धा जिला संपादक अब्दुल कदिरयांचा सामाजिक स्वास्थ्येकडुन समुद्रपुर तालुका,येथे जेस्ट नागरिक शिविर मध्य सत्कार‌ घेण्यातआले। ‌. नेतृत्व सर्व सामान्यचाखंभिरपंनेउभेराहनगोर गरीब सासाठी नेमी धाउन जानारे तयाचि समस्या शासन परंत पहुंवचना रेखंभिरपने, तयांचया,पाठिसि, उभे,राहानारेसामाजिक कार्यकर्ता मनुन, वडक तयांचे सामाजिक कार्य 2007 पासून तंटा मुक्त समिति मध्य कार्यरत सोशल वर्कर्स निर्मल भारत समिति मध्य सदस्यअन्नपूर्णा पुरवठा समिति मध्य अध्यक्ष स्वच्छता समिति मध्य अध्यक्ष पुलिस स्टेशन गिरड मध्य जेस्ट नागरिक समिति अध्यक्षवर्धा जिला पत्रकार मनुन वडकआहे वर्धा जिल्ह्यातील रायगढ़ स्वाभिमानचि मजबूत पकड़,बनुनठेवनारे पत्रकारअब्दुल कदिर गिरडयानी रायगढ़ स्वाभिमान मुख्य संपादक रोहन रघुनाथ जी कडुसमान,यांचे आभार मानले🙏 या, वया मध्य संधि देना रेमाझे जेस्ट नागरिक, सामाजिक कार्यकर्ता व रायगढ़ स्वाभिमानचे मुख्य संपादकरोहन रघुनाथ जी कडुसर यांचेखुबखुब आभारी, आहो🙏👍

वर्धा जिल्ह्यातील गिरड सामाजिक कार्यकर्तारायगढ़ स्वाभिमान से जेस्ट पत्रका…

**अनंतराव गोलाईत यांची सनय छत्रपती शासन पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड.*. (*मानवत / प्रतिनिधी.* )—————————————जेष्ठ संशोधक, साहित्यिक, लेखक, प्रखर वक्ते व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करुन ज्ञान संकलन करुन देशामध्ये परीवर्तन घडविण्यासाठी तसेच १२ मावळ फाउंडेशनच्या माध्यमातून समाज सेवा करणारे व सनय छत्रपती शासनचे प्रमुख मा. नामदेवराव जाधव यांच्या विचारावर विश्वास ठेवुन कार्य करणारे अनंतराव गोलाईत यांची सनय छत्रपती शासन पक्षाच्या मानवत तालुक्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, समाजातील विविध क्षेत्रामध्ये केलेले कार्य, दिलेले योगदान याची दखल घेत तसेच त्यांनी आत्तापर्यंत केलेली समाजसेवा उल्लेखनीय असुन त्यांच्या कार्यतत्परतेला दाद देवुन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली तसेच ते पर्यावरण, रोजगार, आरोग्य, शिक्षण यावर उपाय योजना करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष मुकुंद देशमुख यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली. यावेळी अमोल गोलाईत, अॅड. भागवत दहे, साहित्यिक राजेश धणघाव, अमिनभाई पठाण यांच्यासह यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनंत गोलाईत यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.***

अनंतराव गोलाईत यांची सनय छत्रपती शासन पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड.*.��������������…

भीलवाडा जहाजपुर गणपत रेगर: नई पंचायत समिति बनी खजूरी ग्रामीणों में उत्साह.. (भीलवाडा जहाजपुर गणपत रेगर): जिला भीलवाड़ा जहाजपुर तहसील में पंचायत समिति खजूरी हुई स्वीकृत मुख्यमंत्री व पंचायत राज मंत्री के विशेष सहयोग तथा स्थानीय विधायक गोपीचंद जी मीणा के अथक प्रयासों से खजूरी को पंचायत समिति की सौगात मिली इस निर्णय से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है ग्रामीणों की मांग वर्षों बाद पूरी हुई इससे जहाजपुर विधानसभा के विकास का टर्निंग प्वाइंट माना जा रहा है नहीं पंचायत समिति बनने से अतिरिक्त बजट मिलेगा जिससे क्षेत्र में विकास और बढ़ेगा प्रशासनिक पहुंच नजदीक होने से ग्रामीणों की समस्याएं समय पर हल होगी खजूरी पंचायत समिति घोषणा के बाद विधायक गोपीचंद मीणा ने कहा कि मुख्यमंत्री जी और पंचायत राज मंत्री जी का सहयोग हमारे लिए अनमोल है और मैं हमेशा जहाजपुर कोटडी विधानसभा क्षेत्र के विकास को मैंने प्राथमिकता दी है आज खजूरी को मिली सौगात मेरे लिए गर्व और भावना से भरा है इस विकास यात्रा को अब रुकने नहीं दूंगा खजूरी से लेकर हर गांव तक का विकास होगा आने वाले समय में यह कदम जहाजपुर विधानसभा क्षेत्र की तस्वीर बदल देगा भीलवाड़ा जहाजपुर से खास रिपोर्ट गणपत लाल

भीलवाडा जहाजपुर गणपत रेगर: नई पंचायत समिति बनी खजूरी ग्रामीणों में उत्साह..����������������������…

सेवाभावी संस्था प्रबोधन समिती नागपूर विभागाची कार्यशाळा उत्साहात संपन्न** सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या, कार्यशाळा (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख) गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन नागपूर येथे पार पडली. या कार्यशाळेला शेकडो संस्थांचा *न भूतो न भविष्यती* असा प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेमध्ये नागपूर विभागातील शेकडो नवीन संस्था आज समितीच्या संपर्कात आल्या आणि राज्यअध्यक्षा डॉ. सौ सुनिताताई मोडक यांनी हाती घेतलेल्या सामाजिक कार्याला आणखीनच उभारी मिळाली,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री यशवंतराव उदयभान निकोसेयांनी भूषविले व प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रणव हळदे सर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था उपस्थित होते.कार्यशाळेमध्ये पुढील विषयावर मार्गदर्शन झाले.*मोडकळीस आलेल्या संस्थाचे पुनर्वसन,शासकीय योजनांचे पुनर्वसन ,शासकीय योजनाच्या सर्व कागदपत्राविषयी मार्गदर्शन,सर्व सेवाभावी संस्थांची एकमेकांसोबत ओळख,शासनाच्या उद्दिष्टानुसार निधी कसा मिळवायचा,सेवाभावी संस्थांना विभागानुसार कपन्याचा csr निधी उपलब्ध होण्याकरिता मार्गदर्शन.ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रकोष्ठ समिती राज्य सदस्य सन्मा. दिलीपकाका तांदळे, सन्मा.राज्य सदस्य तुषार रेड्डीवार, नागपूर संपर्कप्रमुख सन्मा. मायाताई खरंगकर, करुणा दाभणे, भावना दांडेकर, आर्यन कांबळे,सन्मा.डॉ. धनश्री वैद्य , वर्धा जिल्हाध्यक्ष मंगला भंडारी, प्रकोष्ट समिती नागपूर विभाग अध्यक्ष सन्मा. स्मिताताई बढे यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी राज्यध्यक्षा डॉक्टर सौ सुनिता ताई मोडक यांच्यासोबत, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, नागपूर विभाग पदाधिकारी,नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्हा आणि तालुका पदाधिकारी आणि शेकडो संस्थांचे संस्थापक, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवाभावी संस्था प्रबोधन समिती नागपूर विभागाची कार्यशाळा  उत्साहात संपन्न** सेवाभावी संस्था प्रबोध…

ग्रामपंचायत पिपंळगाव (कुं )येथे भगवान बिरसा मुंडा जयंत उत्साहात. (नागनाथ भंडारे सर्कल प्रतिनिधी आरळीपिपंळगाव - ) मनातील भावना क्रांतिकारकापुढे नम्र होऊन स्तब्ध होतात.एक विचार होता. त्यावेळी फक्त मानवता हाच धर्म जोपासुन क्रांती घडवून आणणारे. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, यांची जयंती पिपंळगाव येथे विविध सामाजिक कार्यकर्ते,यांनी सहभाग घेऊन उत्साहात साजरी केली.आदिवासी व युवक संघटनांच्या संयुक्त सहविचाराने,गावातील भगवान बिरसा मुंडा ग्रामपंचायत पिपंळगाव .आयोजित कार्यक्रमांत.हुतात्मा बिरसा मुंडा,यांच्या प्रतिमेस अभिवादन करून.त्यांच्या बलिदान व संघर्षमय आयुष्याचे स्मरण करण्यात आले.शेनिवारी रोजी पिपंळगाव,क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य दिखावा दाखवण्यात आली. पारंपरिक मोर, पिसारा, नृत्य,या .दृष्टी आनंद,आकर्षण होते.विशेष वाद्य्यावर नृत्य करणारे आदिवासी बांधव गावातील बंधु भगिनी या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. माहामार्गावरुन.क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, यांची भव्य देखावे सादर करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज,भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य दृश्य हळूहळू पुढे सरकत होती. संपन्या आदोगर घेण्यात आली होती. सर्व समाज बांधवांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्राम पंचायत, सरपंच, सौं. रुक्मिणी बाई शामराव होणपारखे व सर्व ग्रामपंचात सदस्य, उपस्थित श्री. संग्राम शिरगिरे, माधव भंडारे, योगेश भंडारे, धर्मापूरी भंडारे, नागेश भंडारे, नरेश भंडारे, पोस्टमन आमच्य काका धर्मापूरी भंडारे, गंगाधर बिरमोड, शंकर ऊनाळे, बबन राठोड,यांचे सह महिला भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत पिपंळगाव (कुं )येथे भगवान बिरसा मुंडा जयंत उत्साहात.���������������������������������…

महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके ह्यांच्या पुढाकारातुन रेल ता. अकोट येथे "हजरत टिपु सुलतान" ह्यांच्या जयंतीनिमित्य आयोजित नेत्रतपासणी शिबीरासाठी उद्घाटक म्हणून अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार साजिद खान पठान हे उपस्थित राहुन शिबीराचे उद्घाटन करंत उपस्थित जनतेशी संवाद साधला. ह्या वेळी कॅांग्रेस पक्षाचे नेते मा. प्रकाशभाऊ तायडे, टीपू सुल्तान सेना रेल चे अध्यक्ष जफर खान, डॅा.सलिम, आतिफ उमेर,जहीर खान निसार पठाण व परिसरातील प्रतिष्ठित नागरीक मोठया संख्याने उपस्थित होते.ह्या शिबीरामध्ये ५०० च्या वर रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.

*“मेरी पॉलिसी मेरे हाथ” उपक्रम कठोरे येथे उत्साहात*. (कठोरे (ता. चोपडा , जि. जळगाव): *भारतीय कृषी विमा कंपनीद्वारे राबविण्यात येणाऱ्या “मेरी पॉलिसी मेरे हाथ”* या उपक्रमांतर्गत कठोरे येथे शेतकऱ्यांना पिकविमा पॉलिसींचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ गावाचे ग्राम विकास अधिकारी श्री.नितीन मनोरे व सरपंच श्री.एकनाथ कोळी व पोलिस पाटील श्री. रत्नाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. समन्वयक म्हणून तालुका पिकविमा प्रतिनिधी रोहित धनगर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना पिकविमा योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरल्यानंतर त्यांच्या पॉलिसीची प्रत थेट हातामध्ये मिळावी, यासाठी सरकार व कृषी विमा कंपनी यांनी “मेरी पॉलिसी मेरे हाथ” हा उपक्रम राबविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कठोरे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमात बोलताना तालुका प्रतिनिधी रोहित धनगर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या विमा पॉलिसीची कागदपत्रे वेळेवर मिळाल्याने पारदर्शकता वाढेल. पिकनुकसान भरपाईसंदर्भात शंका राहणार नाहीत. विमा कवच, हमी रकम, नुकसान नोंद प्रक्रिया आणि दावा करण्याच्या अटी याबाबत प्रत्येक शेतकऱ्याला स्पष्ट माहिती मिळावी हा आमचा उद्देश आहे.” महत्त्वाचे मुद्दे मांडत पिकविम्याचे फायदे आणि नुकसानभरपाईची प्रक्रियाही स्पष्ट केली.श्री.रत्नाकर पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना शेतकरी कल्याणासाठी पिकविमा योजना किती आवश्यक आहे हे सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “सरकारची योजना शेवटच्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचली पाहिजे. पिकविमा हा आजच्या बदलत्या हवामानातील अनिश्चिततेमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे.”कार्यक्रमास गावातील अनेक शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच युवा कृषी उद्योजक उपस्थित होते. शेतकऱ्यांनी विमा पॉलिसी थेट हातात मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात शेतकरी हिताचे असे उपक्रम गावात सातत्याने राबविण्याची अपेक्षाही उपस्थितांनी व्यक्त केली.या उपक्रमामुळे कठोरे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना पिकविम्याच्या लाभांविषयी जागृती झाली असून विमा प्रक्रियेबाबत पारदर्शकता व विश्वास निर्माण झाला आहे.

“ मेरी पॉलिसी मेरे हाथ” उपक्रम कठोरे येथे उत्साहात*.

Load More
That is All